शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

"परत येण्याची गरज नाही, तोंड दाखवू नकोस"; पाकिस्तानात गेलेल्या अंजूला लेकीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 6:04 PM

अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

फेसबुक फ्रेंडसाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चर्चेत आहे. नसरुल्ला आणि अंजूचा निकाह झाल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंजूने तिचं नाव आता बदलून फातिमा असं केलं आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्याचं देखील म्हटलं जात आहे. तेव्हापासून अंजूचे कुटुंबीय तिच्यावर नाराज आहेत. अंजूचा नवरा अरविंद याने सांगितलं की, पप्पा टेन्शन घेण्याची गरज नाही असं मुलं म्हणत आहेत. तसेच जे होईल ते चांगलं होईल असंही म्हणत आहेत. 

अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेल्याचे अरविंदने सांगितले. जर ती परत आली तर तो तिला स्वीकारणार नाही. तो म्हणाला की, ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कोणालाही सांगितलं नाही. अरविंदने सांगितले की, मुलंही आईवर खूप नाराज झाली आहेत. मुलीने तर सांगितले आहे की पत्नीला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचं तोंडही पाहायचं नाही. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

अरविंदने सांगितले की, त्याचे आणि अंजूचे नाते चांगले होते. मोठं भांडण झालं नाही. प्रत्येक पती-पत्नीमध्ये काही ना काही भांडण होत असतं. तो म्हणाला की मी कुठेही गायब झालो नाही. मला मीडियापासून दूर राहायचे होते. मी थकलो आहे. माझी तब्येत बरी नाही. अरविंदला विचारले असता अंजूच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगी विक्षिप्त आहे, हट्टी आहे, तिला पाहिजे ते करते, पण लग्न करणार नाही. 

अरविंदने सांगितले की, सोशल मीडियावर जे दिसत आहे त्यानुसार अंजूचा निकाह झाला आहे. इथेही ती खोटं बोलत होती, तिथूनही खोटं बोलत आहे. ती सर्व काही करत आहे. ती मुलांशीही बोलली, ती त्यांच्याशीही खोटे बोलत आहे. अंजूला अनेक छंद होते. भरपूर पैसे खर्च करायची. त्याच्यावर कर्जही आहे. अंजूच्या वागण्यावर अरविंद म्हणाला की, ती जे ठरवते ते ती करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान