शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:42 IST

महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

मुलं आणि लग्नाच्या मुद्द्याव आसामचे राजकारण चांगलेच तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या लग्नासंदर्भातील सल्ल्यावर, जर आपल्याला लग्न करायचे असेल, तर आपण परवानघी घेण्यासाठी येणार नाहीत, असे AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी धुबरी मतदार संघातील काँग्रेस उमेदवार रकीबुल हुसैन यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्याकडे केवळ एकच मूल जन्माला घालायची ताकत आहे, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

खरे तर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निवडणुकीनंतर यूसीसी लागू होण्याचे संकेत दिले होते. तसेच, जर त्यांना (अजमल) दुसऱ्यांदा लग्न करायचे असेल तर, निवडणुकीपूर्वी करून घ्यावे. कारण UCC लागू झाल्यानंतर, बहुविवाहावर बंदी येईल. यावर, AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी सरमा यांना प्रत्युत्तर देत, 'जर मला दुसरे लग्न करायचे असेल तर,मी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी जाणार नाही.' 

'एक मुल जन्माला घालू शकत नाही' -याचवेळी, अजमल यांनी काँग्रेस उमेदवार हुसैन यांनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'त्यांच्यात (रकीबुल हुसैन) ताकद नाही आणि केवळ एकाच मुलाला जन्म दिला आहे. मी 7 मुलांना जन्म दिला आहे आणि आता त्यातील काही तरुण आहेत.' तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवाराने अजमल यांना 'म्हातारा वाघ' म्हटले होते. यानंतर, 'मी अद्याप एवढा म्हातारा नाही. मी दुसऱ्यांदा लग्न करू शकतो,' असेही AIUDF प्रमुखांनी अजमल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Assamआसामlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाUniform Civil Codeसमान नागरी कायदाmarriageलग्न