शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सरकारी नोकरीत काहीच ठेवलेलं नाही...! आमच्यापेक्षा चांगले पाणी-पुरीवाले; काय म्हणाले तहसीलदार साहेब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:55 IST

"आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे."

कर्नाटकतील एका तहसीलदाराने सरकारी कार्यालयांतील कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांचा वाढत असलेला ताणतणाव यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार महोदयांचे म्हणणे आहे की, सरकारीनोकरीत काहीच ठेवलेले नाही, आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे.

होलेनरसीपूर येथील तहसीलदार केके कृष्णमूर्ती हे तालुक राज्य सरकारी कर्मचारी संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "ठेला चलाणारे दबावापासून मुक्त होऊन आनंदात जीवन जगत आहेत. ते सुट्ट्यांवर जाऊ शकतात. शांततेत घरी परतू शकता आणि आपल्य जीवनाचा आनंद घेऊ शकतात. या उलट सरकारी अधिकारी नेहमीच तणावाचा सामना करत असतात. एवढेच नाही, तर आपल्या कुटुंबाला मंदिरातही नेऊ शकत नाहीत."

तहसीलदार साहेब पुढे म्हणाले, "तंत्रज्ञानामुळे कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढला आहे. वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कामांवर लक्ष ठेवतात. त्याच दिवसात निकाल मागतात. उशीर झाल्यास विभागीय चौशी होते अथवा चौकशीच्या नावाखाली धमकावले जाते."

मुलांना शिकवण्याऐवजी अंडी खाऊ घालताय शिक्षक -कृष्णमूर्ती पुढे म्हणाले, "गावातील लेखापाल सूडाच्या भीतीने त्यांच्या संघर्षाचा आवाज उठवू शकत नाहीत आणि शिक्षकांवर शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांना अंडी आणि नाश्ता वाटप करण्यासारख्या सरकारी योजनांच्या तणावाखाली आहेत.”

वाढते आजारपण आणि निवृत्ती -यावेळी तहसीलदार कृष्णमूर्ती यांनी, हाई ब्लड प्रेशर, शुगर तथा किडनी आणि लिव्हरच्या वाढत्या आजारपणांचा हवाला देत, अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात चिंता व्यक्त केली. एवढेच नाही तर, अत्यंतिक ताणतणावामुळे आपण स्वैच्छा निवृत्तीसंदर्भातही विचार करत आहोत, असेही यावेळी तहसीलदार साहेबांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीKarnatakकर्नाटक