शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

आता बेनामी मालमत्ता, सोने खरेदी रडारवर!

By admin | Published: November 14, 2016 5:52 AM

गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी.

पणजी/बेळगाव : गेले चार दिवस देशभर बँका व एटीएमबाहेर पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. सरकारला याची जाणीव आहे. देशवासीयांनी केवळ ५० दिवस कळ सोसावी. पन्नास दिवसांची स्वच्छता मोहीम पार पडल्यानंतर उंदीरदेखील दिसणार नाही, असे सांगत पुढील टप्प्यात बेहिशेबी मालमत्ता आणि विनापावती सोने खरेदीवरही टाच आणली जाईल, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी ताळगाव-पणजी येथे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आणखीही कठोर पावले उचलणार, असे सांगून मोदी म्हणाले, काळ्या पैशांविरुद्ध आम्ही युद्ध लढत आहोत. ३० डिसेंबरनंतरही हे युद्ध संपणार नाही. मी माझ्या निर्णयांबाबत देशाला अंधारात ठेवले नव्हते. विदेशातील काळ्या पैशांविरुद्ध पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत एसआयटी नेमली होती. त्या वेळीच माझे इरादे स्पष्ट झाले होते. जन-धन योजनेद्वारे सर्वांची बँक खाती उघडण्यामागेही काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलणे, हाच हेतू होता. अनेक धनिक काळ्या पैशांद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी करतात. त्यांचीही गय केली जाणार नाही. बिल्डरांचा दोष नाही. मालमत्ता विकणे हे त्यांचे कामच आहे; पण बेनामी मालमत्ता सरकार ताब्यात घेईल, कारण ती देशाची मालमत्ता आहे. ...तर मतदारसंघात जाणे मुश्किलदोन लाख रुपयांपेक्षा जास्त सोने विक्री करण्यासाठी पॅनकार्डची सक्ती केल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक संसद सदस्यांनी माझ्याशी संपर्क करून यातून सूट देण्याची मागणी केली होती. ज्या लोकांनी कधी आपल्या विधवा आईकडे लक्ष दिले नाही ते लोक आज त्या आईच्या खात्यात अडीच लाख रुपये जमा करीत आहेत. ज्या दिवशी मी अशी नावे जाहीर करील त्या दिवशी त्यांना आपल्या मतदारसंघात जाणे मुश्किल होईल, असा गर्भित इशाराही मोदी यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)