शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

आजकाल 'भारत माता की जय' बोलता की नाही यावरुन देशभक्ती ठरवली जाते - शशी थरुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 12:58 PM

'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २१ - 'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना जेएनयू प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) जोरदार टीका केली. 
 
'जे योग्य वाटतं आहे ते निवडण्याचा लोकांना हक्क असला पाहिजे. तसंच लोकशाहीत लोकांच्या कल्पनेबद्दल सहिष्णू असलं पाहिजे' असं शशी थरुर बोलले आहेत. 'आपल्या संविधानाने आपल्याला ज्याप्रकारे हवं ते बोलण्याचा अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे न बोलण्याचाही अधिकार दिला आहे. कधी बोलायचं हे मी ठरवेन आणि हीच लोकशाही आहे. आपला देश फक्त हिंदी, हिंदू किंवा हिंदुस्तान नाही आहे, तर भारत आहे', असं शशी थरुर यांनी म्हंटलं आहे. 
 
कृष्णा आणि कन्हैय्यासोबत आम्हाला हा भारत हवा आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर देशात चर्चा सुरु केल्याबद्दल शशी थरुर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 'तुम्ही येथे शिकण्यासाठी आला असाल मात्र तुम्ही देशाला शिकवतदेखील आहात. जेएनयूमध्ये जे काही झालं त्यामुळे देशाला देशद्रोह, स्वातंत्र्य, लोकशाहीसारख्या विषयांबद्दल देशाला माहिती मिळाली असल्यांच शशी थरुर बोलले आहेत.