शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

एक टक्के लोकसंख्या देतेय जगाला चटके!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 5:51 AM

६६ टक्के गरिबांच्या नशिबी आजार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन नेमके गरीब करतात की श्रीमंत याचे उत्तर समोर आले आहे. जगातील पाच अब्ज गरीब लोक जितके कार्बन उत्सर्जन करतात तितके प्रदूषण जगातील केवळ एक टक्के श्रीमंत करत असल्याचे ऑक्सफॅम इंटरनॅशनलने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे जगाच्या नाशाला कारणीभूत असणारे श्रीमंत लोक, कॉर्पोरेशन आणि देशांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे. गरीबी असणाऱ्या ९९ टक्के लोकांना श्रीमंतांइतके कार्बन उत्सर्जन करण्यासाठी १,५०० वर्षे लागतील.

प्रदूषणाला नेमके कोण जबाबदार? 

जगातील सर्वाधिक श्रीमंत हे ५० टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.मध्यमवर्गीय ४३ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.गरीब हे केवळ आठ टक्के उत्सर्जन करण्यासाठी जबाबदार असतात.

७७ पट अधिक कार्बन उत्सर्जन श्रीमंत लोक करत असून, यामुळे झपाट्याने तापमानात वाढ होत आहे.

धोरणे तयार कराप्रत्येकजण या संकटासाठी तितकाच जबाबदार नाही. प्रदूषण निर्माण करणाऱ्यांसाठी आणि न करणाऱ्यांसाठी धोरणे तयार करावीत, असे अहवालाचे सह-लेखक मॅक्स लॉसन यांनी म्हटले आहे.

श्रीमंत कसे जबाबदार? nरोजची भव्यदिव्य जीवनशैली, नौका, खासगी विमानाने प्रवासnआर्थिक स्वार्थासाठी प्रचंड प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूकnमाध्यमांवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर आणि धोरणनिर्मितीवर त्यांचा अवाजवी प्रभाव

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत