शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

केवळ एक टक्का भारतीय भरतात प्राप्तिकर

By admin | Published: December 22, 2016 12:01 AM

गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. पण सव्वाशे कोटींच्या भारतात केवळ

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 21 - गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. पण सव्वाशे कोटींच्या भारतात केवळ 1 टक्का लोकच प्राप्तिकर भरतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच देशातील 95 टक्के अर्थव्यवस्था ही रोखीने व्यवहार करते, हा भार देश फार काळ वाहू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  
 राष्ट्रीय आपतकालीन व्यवस्थापन विभागाने (एनडीआरएफ) रोखरहीत व्यवहाराबाबत आयोजित केलेल्या कार्यशाळेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला 2030 पर्यंत जर 10 हजार अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर रोख व्यवहारांवरील भार कमी करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.  देशाला आघाडीच्या अर्थव्यावस्थांमध्ये पोहोचवण्यासाठी 26 कोटी नागरिकांना जनधन खात्यातून बँक व्यवहाराशी जोडण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.