शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

... तरच नक्षलवाद्यांशी चर्चा - गृहमंत्री

By admin | Published: September 13, 2014 2:14 AM

माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल

नवी दिल्ली : माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केले. पोलीस दलांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधी आदेश सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.रालोआ सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानिमित्त पत्रपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी पाकिस्तानशी चर्चा, सीमा आणि अंतर्गत सुरक्षा, व्हिसा नियमन यासारख्या विविध मुद्यांना हात घातला. डावे दशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडणार असतील तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी ठामपणे बजावले. हिंसाचाराचा मार्ग सोडणाऱ्या प्रत्येकाशी चर्चेची आमची तयारी असेल. आम्ही वाटाघाटीची तयारी दर्शविली आहे, असे ते म्हणाले. रालोआ सरकारच्या काळात १३२ नक्षलवादी शरण आले असून गेल्यावर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ३०० टक्के वाढ आहे. नक्षलग्रस्त भागात २१९९ मोबाईल टॉवर्स उभारले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)