शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्नाटकात ऑपरेशन लोटस? भाजप नेत्याने काँग्रेसला दिला इशारा; म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 21:20 IST

कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला.

कर्नाटकात गेल्या काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा मोठ्या संख्येने पराभव करत सरकार स्थापन केले. सरकार सत्तेवर आल्यानंतर  सत्ताधारी काँग्रेस सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू होणार आहे का?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावरून या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी काँग्रेस सरकार पाडण्यासाठी राज्यात लवकरच ऑपरेशन लोटस सुरू होईल, असा दावा भाजप नेत्याने केला. माध्यमांशी बोलताना माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, काँग्रेसला देशात भविष्य नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार नसल्याचा दावा त्यांनी केला.

विकासासाठी सेनेसोबत युती, मग आमचा निर्णय चुकीचा कसा? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना प्रश्न

केएस ईश्वरप्पा हे शिवमोग्गा येथील भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले, 'काँग्रेसचे नेते राज्यात मोठ्या बातम्या करत आहेत. भाजपचे निम्मे आमदार आमच्या पक्षात सामील होतील, असे ते सांगत आहेत, मात्र आतापर्यंत एकाही आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसला भाजपचा किमान एक आमदार आपल्या बाजूने आणण्याचे आव्हान दिले आणि त्यासाठी एक महिन्याची मुदतही निश्चित केली. 'थांबा आणि बघा, काँग्रेसच्या आमदारांना पक्षाकडून कोणतीही आशा नाही. काँग्रेसला या देशात भविष्य नाही, असंही ते म्हणाले.

याआधीही भाजप नेते ईश्वरप्पाही त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. यापूर्वी जूनमध्ये त्यांनी मंदिरांसाठी मशिदी पाडल्या जातील असे सांगून वादाला तोंड फोडले होते. या वर्षी एप्रिलमध्ये ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या राजकीय वक्तव्ये थांबलेली नाही. 

भाजपचे प्रवक्ते एमजी महेश म्हणाले, सुमारे ४५ काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत आणि भाजपचा एकही आमदार पक्ष सोडत नाही. या विधानाला उत्तर देताना काँग्रेसचे आमदार शेट्टर म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे मजबूत आणि स्थिर सरकार असल्याने काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याचे कोणतेही कारण नाही. शेट्टर म्हणाले, 'मी त्यांना आधी भाजपच्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा सल्ला देईन, ज्यात त्यांच्या माजी आमदारांचा समावेश आहे, कारण भाजप राज्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा