शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

भटक्या कुत्र्यांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Published: October 20, 2016 2:24 PM

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 -  कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केरळ सरकारला फटकारले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही काळापासून केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त असलेल्या केरळमधील राजकारण्यांकडून कुत्र्यांच्या खुल्या कत्तलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी दर्शवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. शिरी. जगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने  आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. 
 
'राज्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा कल असाच कायम राहिल्यास परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिक कायदा हातात घेऊन स्वत:च्या पद्धतीने कुत्र्यांचा बंदोबस्त करतील. अशा घटनांची राज्यात सुरुवातही झाली आहे,' असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
मटणामध्ये  विष कालवून लोकांकडून कुत्र्यांना ठार मारण्यात येते, हे उघड गुपित आहे असेही समितीने या आपल्या अहवालात म्हटले आहे.  केरळचे आरोग्य सचिव आणि आरोग्य सेवेचे निर्देशक हे या समितीमधील अन्य सदस्य आहेत.