शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2023 12:24 PM

सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

भाेपाळ: स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही पाकिस्तानातील जनता खूश नाही. भारताची फाळणी एक चूक हाेती, असे तेथील जनतेला आता वाटत असल्याचा वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी केले.

भाेपाळमध्ये क्रांतीकारी हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. भागवत यांनी सांगितले, की अखंड भारत सत्य आहे आणि खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे झाल्यानंतर सात दशक लाेटले, तरीही आज पाकिस्तानात दु:ख आहे आणि भारतात सुख आहे. भारत खंडित झाला. पाकिस्तानातील लाेक म्हणतात ती चूक हाेती. जे सत्य आहे तेच टिकते. जे चुकीचे आहे, ते येत-जात राहते. आपल्याला नवा भारत उभारायचा आहे, असेही भागवत म्हणाले.

सिंधी समाजाबाबत भागवत म्हणाले, की शहीद हेमू यांचे नाव सिंध प्रांताशी जुळले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सिंधी समाजाच्या याेगदानाचा उल्लेख कमी हाेताे. हा समाज सर्वकाही गमावून देखील शरणार्थी बनला नाही, तर त्यांनी पुरुषार्थी बनून जगाला दाखवून दिले, असे भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPakistanपाकिस्तानIndiaभारत