शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

By admin | Published: January 25, 2016 1:58 AM

पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले

वॉशिंग्टन : पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. भारतातील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याचे ओबामा यांनी कौतुक केले, तर पठाणकोट हल्ला म्हणजे भारत अनेक वर्षांपासून सहन करीत असलेल्या अतिरेकी कारवायांचाच एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका संबंध, वाढता दहशतवाद, पॅरिस जलवायू शिखर संमेलनाचे फायदे अशा अनेक विषयावर ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानचे नेते चर्चेची तयारी करीत आहेत. तथापि, दहशतवादाचा मुकाबला कसा करावा यावर विचार करीत आहेत. भारत आणि अमेरिका संबंधही निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगत ओबामा म्हणाले की, मजबूत संबंधांसाठी मोदी यांनी घेतलेला पुढाकार उत्साह दर्शविणारा आहे. २०१४ मधील पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यानंतर शरीफ यांनी अतिरेक्यांना लक्ष्य करण्याचा संकल्प केला होता, याची आठवण ओबामा यांनी करून दिली. तर या घटनेनंतर पाकिस्तानने अनेक अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्याचेही ते म्हणाले.