शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कानपूर रेल्वे अपघातामागे पाकिस्तानचा हात?

By admin | Published: January 17, 2017 8:09 PM

कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागे पाकिस्तानची आयएसआय ही संघटना असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन  लोकमत

कानपूर, दि. 17 - कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागे पाकिस्तानची आयएसआय ही संघटना असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेपाळमध्ये तसेच भारतामध्ये एकूण सहा जणांना बिहार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीत आयएसआयने बॉम्ब पेरण्यासाठी पैसे दिल्याचे सांगण्यात येत आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, 140 प्रवाशांनी प्राण गमवेला हा अपघात पाकिस्ताने घडवून आणल्याची दाट शक्यता आहे, या अंगाने पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, कानपूरमध्ये 20 नोव्हेंबरला पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला होता. हा अपघात   कानपूरमधील पुखरायान रेल्वे स्टेशनजवळ पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास झाला होता. या अपघातात आत्तापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वे पटरी उखडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. मात्र, आता या अपघाताला वेगळे वळण लागले असून पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.