शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

पाकिस्तानचे घुमजाव, भारताबरोबर चर्चेची तयारी

By admin | Published: April 15, 2016 8:06 AM

भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे. भारताबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारीया यांनी गुरुवारी सांगितले. 
 
इस्लामाबादमध्ये पत्रकारपरिषदेत झाकारीया यांना भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चर्चा हाच उत्तम पर्याय असून, चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत असे उत्तर त्यांनी दिले. आठवडयाभरापूर्वी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबरोबरची शांतता प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. 
 
डिप्लोमसी ही दोन देशांमधल्या संवादासाठी आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेसाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु आहेत. कुठलाही पर्याय बंद करण्याचा विचार न करता आपण पुढे बघितले पाहिजे. दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात आहेत असे नफीस झाकारीया यांनी सांगितले. 
 
सात एप्रिलला नवी दिल्लीत अब्दुल बासित यांनी परराष्ट्र स्तरावरील कोणतीही चर्चा नियोजित नसून सध्या शांतता प्रक्रिया खंडीत करण्यात आली आहे असे सांगितले होते.