शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:54 IST

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात.

IIT Village of Bihar: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. पण, यात प्रवेश मिळवणे, परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. पण बिहारमध्ये असे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलाचे-मुलीचे आयआयटीमध्ये निवड होते. 

मुले प्रशिक्षणाशिवाय तयारी करतातबिहारमधील गया जिल्ह्यातील 'पटवाटोली' गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुले आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि देशातील या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवतात. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 पासून याची सुरुवात झाली आहे.

आयआयटीचे वरिष्ठ मदत करतातगावातील वाचनालयाच्या मदतीने मुले तयारी करतात. ही लायब्ररी येथील तरुण स्वतः चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासोबतच जे लोक आयआयटीमध्ये शिकले आहेत किंवा शिकत आहेत, ते आपल्या गावातील मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवतात. इथली मुलं दरवर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करुन निवडली जातात, त्यामुळेच या गावाला 'आयआयटी गाव' असे म्हटले जाते. 

टॅग्स :BiharबिहारIIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण