शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

चार देशांचे लोक करू शकतील रेल्वेने जाणे-येणे; रेल्वे, बंदर प्रकल्पांवर मोठा करार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 11:22 AM

हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी देश या प्रकल्पात सामील होतील.

-संजय शर्मा नवी दिल्ली : भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील एका मोठ्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाला जी-२० परिषदेत मंजुरी मिळू शकते. मध्य आशियातील देशांना रेल्वेने जोडण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मध्य आशियातील देशांना रेल्वे आणि बंदरांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बहुराष्ट्रीय बंदर आणि रेल्वे कराराला नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० देशांच्या दोन दिवसीय परिषदेत मंजुरी मिळू शकते.

भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात होणाऱ्या या करारामुळे मध्य आशियादरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक देशांना त्याचा फायदा होणार आहे. भारत या प्रकल्पात सौदी अरेबियाला बंदराच्या माध्यमातून जोडणार आहे. या प्रकल्पाला अमेरिका तांत्रिक व आर्थिक मदत करणार आहे. हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी देश या प्रकल्पात सामील होतील. इस्रायल आणि जॉर्डनसारखे देशही या रेल्वे प्रकल्पात नंतर सामील होऊ शकतात, तर भारताप्रमाणेच तुर्कस्तानलाही बंदराच्या माध्यमातून या प्रकल्पात समाविष्ट करता येईल. 

जी-२० परिषदेतच या महत्त्वाच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या उभारणीमुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल, डिझेलची बचत होईल. याचा फायदा ग्राहकांना होईल. यामुळे व्यवसायाचा मार्ग सुकर, जलद आणि कमी खर्चिक होईल.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारत