शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Petrol : निवडणुका झाल्या आता दरवाढ कधी?, पेट्रोलियममंत्र्यांनी संसदेत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.

मुंबई - पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या 5 पैकी 4 राज्यात भाजपला चांगलं यशही मिळालं. या कालावधीत गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. युक्रेन-रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले. मात्र भारतात इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, संसदेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. मात्र, 9 राज्यांनी त्यांच्या राज्यात हे दर कमी केले नाहीत. ग्राहकांवर सातत्याने वाढत असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार, तेल कंपन्या सतत रुसी संघ आणि नवीन बाजारात संवाद साधत आहे. त्यातूनच, लवकर नवे बाजार खुले होतील आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं. 

काँग्रेस खासदार छाया वर्मा यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला होता. सरकारच तेलाचे भाव ठवरत असून निवडणूक आली की भाव कमी होतात आणि निकाल लागल्यानंतर ते वाढतात, आता कधी वाढणार?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर, तेलाचे भाव सरकार ठरवत नसून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतींच्या आधारे तेल कंपन्या हे दर ठरवतात, असे पुरी यांनी सांगितले. तसेच, भारत देशात पाचही वर्षे निवडणुकाच असतात. त्यामुळे, निवडणुकांवेळी तेलाचे भाव कमी केले जातात हे म्हणणं चुकीचं आहे. नुकत्याच निवडणुका संपत आल्या आहेत, आता, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाही निवडणुका आहेत, असे उत्तर पुरी यांनी लोकसभेत बोलताना दिले. 

दरम्यान, अमेरिका, कॅनाडा, जर्मनी यांसारख्या देशांत वाढलेल्या तेलाच्या किमतींची भारतासोबत तुलनात्मक आंकडेवारीही त्यांनी शेअर केली. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदElectionनिवडणूक