शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धासारखी आव्हानं देशाला आत्मनिर्भर व्हायला शिकवतात - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 01:58 IST

भारतात  तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धासारखी आव्हानं पाहता, देशाला आत्मनिर्भर बनविणे अत्यंत आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर भारतात  तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. तसेच, देशातील उत्पादने खरेदी केल्याने देश बलशाली होऊ शकतो, असेही पंतप्रधान  म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" -पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठान (एसजीवीपी) च्या गुरुदेव शास्त्रीजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक 'श्री धर्मजीवन गाथा' च्या सहा खंडांच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते. ते म्हणाले त्यांची 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणा शास्त्रीजी महाराजांच्या 'सर्वजन हिताय'च्या आवाहनाने प्रेरित आहे.जग नव्या आव्हानांचा सामना करतंय - मोदी म्हणाले, त्यांचे शिष्य माधवप्रियदासजी स्वामी यांनी लिहिलेले पुस्तक हे त्यांचे जीवन आणि शिकवणीच्या रुपात वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. आज जागातीक परिस्थिती पाहता, प्रत्येक जन नव्या संकटाचा सामना करत आहे. आपण कोरोना व्हायरस अनुभवला आणि आता युक्रेन-रशिया युद्ध. आजच्या जगात, केव्हा काय होईल आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारतवरही भाष्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाcorona virusकोरोना वायरस बातम्या