शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:35 AM

पंतप्रधान मोदी भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांनी लोककल्याणासाठी समन्वित आणि मजबूत प्रयत्न केल्यास ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होऊ शकते. विकसित भारत या संकल्पनेत वारसा विकसित करणे आणि विकासाचा वारसा निर्माण करणे याला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सुशासन कक्षाचे निमंत्रक विनय सहस्रबुद्धे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार येथे दोन दिवसीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते. 

मोदींनी देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या सरकारच्या अजेंड्याबद्दल तपशीलवार चर्चा केली आणि कल्याणकारी उपायांमध्ये लोकसहभागाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या वापरावर भर दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण