शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

राजकीय पक्षांनी करावा पर्यावरणस्नेही प्रचार, साेशल मीडिया जास्त वापरा, निसर्गप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:07 IST

पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा.

कोलकाता : जैवविघटन न होणाऱ्या वस्तूंचा निवडणूक प्रक्रियेत तसेच प्रचारकार्यात वापर करू नका. त्याऐवजी डिजिटल किंवा अन्य घटकांचा उपयोग करावा, असे आवाहन पर्यावरणवादी, निसर्गप्रेमींनी राजकीय पक्षांना केले आहे. 

पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा. फ्लेक्स, प्लास्टिकचे ध्वज यांचा उपयोग टाळावा. निवडणुका होऊन गेल्यानंतर फलक व इतर गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. त्यामुळे गटारे तुंबण्याचेही प्रकार घडतात. हे प्रकार टाळता येणे शक्य आहे. 

एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे करावा प्रचार’पर्यावरणतज्ज्ञ सोमेंद्र मोहन घोष यांनी सांगितले की, उमेदवार मतदारांना एसएमएस, व्हॉट्सॲप, रील्सद्वारे प्रचाराचे संदेश पाठवू शकतात. प्रचारासाठी लागणारे फलक कॉटन किंवा कागदापासून बनविता येतील.पर्यावरणस्नेही घटकांपासून बनविलेल्या गोष्टींचा प्रचारकार्यात वापर वाढवायला हवा. अनेक वाहनांच्या ताफ्यासह उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. त्यामुळेही वायुप्रदूषण वाढते. अशा गोष्टींपासून राजकीय पक्षांनी दूर राहायला हवे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४