शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

आर्थिक पॅकेजवर पंतप्रधान मोदींनी पुनर्विचार करावा, राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:11 AM

राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको. आज शेतकरी, मजूर आणि गरीब यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याची गरज आहे. आपण कर्ज द्या; पण भारत मातेने आपल्या मुलांसोबत सावकाराचे काम करू नये. यावेळी त्यांना कर्जाची नव्हे, पैशांची आवश्यकता आहे. मी अशी विनंती करतो की, पंतप्रधानांनी या पॅकेजचा पुनर्विचार करावा. शेतकरी, मजुरांना थेट पैसे देण्याबाबत विचार करा.राहुल गांधी म्हणाले की, मी असे ऐकले आहे की, पैसे न देण्याचे कारण रेटिंग आहे. आर्थिक तूट वाढली तर बाहेरच्या एजन्सीज आमच्या देशाची रेटिंग कमी करतील. आमची रेटिंग कामगार, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक बनवितात. त्यामुळे रेटिंगबाबत विचार करू नका. त्यांना पैसे द्या.ते म्हणाले की, कोरोना संकटात मागणी आणि पुरवठा दोन्हीही बंद आहे. सरकारने दोन्ही बाजूंनी गती द्यावी. आता सरकारने कर्ज पॅकेज जाहीर केले आहे त्याने मागणी सुरू होणार नाही. कारण, विना पैसे लोक खरेदी कशी करणार? मागणी सुरू करण्यासाठी लोकांच्या हातात पैसा द्यावा लागेल. मागणी न सुरू झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ते नुकसान कोरोनापेक्षा मोठे असू शकते. आपण योजनेला नाव काहीही द्या; पण ती योजना लागू करा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था