शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 5:21 AM

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर शुक्रवारी रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. त्यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडूनही ते प्रत्येक घडामोडींची माहिती घेत होते.

भारतातील मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या बालासोर अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनी बचाव कार्यात सहभागी सर्व मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयात तातडीने बैठक घेतली. संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून संरक्षण मंत्रालय आणि एनडीआरएफला मदतकार्यात रात्रीच तातडीने सहभागी होण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारची सुटी असतानाही सर्व अधिकारी- कर्मचारी रात्रभर बचावकार्यात सहभागी झाले होते. या सर्व घडामोडींची प्रत्येक माहिती पंतप्रधान जाणून घेत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी सकाळ होताच बालासोरला जाणार होते; परंतु, त्यांच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी दुपारी घटनास्थळाचा दौरा केला. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी