शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वायनाडमधील भूस्खलन प्रकरणी मदतनिधीवरून प्रियांका गांधींची केंद्रावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 07:13 IST

भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी संसद परिसरात प्रियांका गांधी व केरळ राज्यातील इतर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली.

नवी दिल्ली :वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसच्या खा. प्रियांका गांधी यांनी केला. आपत्तीच्या वेळी कोणताही भेदभाव करू नये असे नमूद करत वायनाडसाठी मदतनिधी देण्याची मागणी त्यांनी केली. 

भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी संसद परिसरात वायनाडच्या खा. प्रियांका गांधी व केरळ राज्यातील इतर काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. हिमाचल प्रदेशातही आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खासदारांचे आंदोलन

या निदर्शनादरम्यान संसद भवनच्या मकरद्वारासमोर एकत्र जमलेल्या खासदारांनी वायनाडसोबतचा भेदभाव बंद करा, अशा घोषणा दिल्या. वायनाडला न्याय द्या, वायनाडसाठी मदत निधी द्या, या आशयाचे फलक खासदारांनी हातात धरले होते

सरकार वायनाडला विशेष पॅकेज द्यायचे टाळत आहे. मदतनिधी मिळावा म्हणून गृहमंत्री अमित शहांना विनंती केली. पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असल्याचा दावा निदर्शनादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधींनी केला.

 

टॅग्स :wayanad-pcवायनाडPriyanka Gandhiप्रियंका गांधीParliamentसंसद