शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता- प्रणव मुखर्जी

By admin | Published: January 05, 2017 11:29 PM

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून, झालेली हानी भरून काढण्यासाठी आपल्याला जास्त खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं प्रतिपादनही प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे.राष्ट्रपती भवनातून राज्यपालांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हा गंभीर इशारा दिला आहे. नोटाबंदीमुळे उद्भवलेली स्थिती सुधारेपर्यंत गरिबांचे किती हाल होतील याची मला खात्री नाही, असंही ते म्हणाले आहेत. नोटाबंदीला कंटाळलेली जनता गरिबी, बेरोजगारी आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी हैदराबादमध्ये बोलताना मात्र प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशा पल्लवित करण्याचं वक्तव्य केलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली प्रगती झाली, असं प्रणव मुखर्जी म्हणाले होते. नोटाबंदीमुळे बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार रोखला जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.