शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डाळी, खाद्यतेल, कांदे, बटाटे अत्यावश्यक वस्तूंमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:36 IST

अत्यावश्यक वस्तू कायदा दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी; तृण व गळीत धान्यही यादीतून हटवले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तृणधान्य, डाळी, गळीत धान्य, खाद्यतेल, कांदा आणि बटाटे अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून हटविणारे विधेयक संसदेने मंगळवारी मंजूर केले. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक १५ सप्टेंबर रोजी लोकसभेने मंजूर केले होते. मंगळवारी राज्यसभेत हे विधेयक ध्वनिमताने मंजूर करण्यात आले. जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या वटहुकुमाची जागा हे विधेयक घेईल.

या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ग्राहककल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, कायद्यातहत साठवण मर्यादा थोपविण्याने कृषी क्षेत्रात गुंतवणूक येण्यास अडचणी येत आहेत. साठ वर्षांपूर्वीच्या कायद्यातील दुरुस्तीमुळे वस्तूंच्या साठवणीची मर्यादा राष्ट्रीय आपत्ती, दुष्काळामुळे भाववाढीमुळे निर्माण होणाऱ्या अपवादात्मक स्थितीत लागू केली जाईल, तसेच प्रक्रियादार व वाणिज्यिक ग्राहकांना साठवण मर्यादेतून सूट दिली आहे.विधेयकाचा उद्देशकारभारात अवाजवी नियामक ढवळाढवळीसंदर्भात खासगी गुंतवणूकदारांच्या मनात भीती असते, ती दूर करणे.शेतकरी,ग्राहकांना काय?कापणीनंतर पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी अधिक साठवण क्षमता निर्माण होईल. शेतकरी आणि ग्राहक या दोघांसाठी ही दुरुस्ती लाभदायी आहे, असे दानवे म्हणाले.अर्थव्यवस्थेला लाभउत्पादन, उत्पादनांची साठवण, ने-आण, वितरण आणि पुरवठ्याच्या स्वातंत्र्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

टॅग्स :Farmerशेतकरीlok sabhaलोकसभा