शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

वांशिक हल्ले केवळ मध्य प्रदेशमध्येच

By admin | Published: May 04, 2016 2:06 AM

गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि मुंबईमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील युवक आणि युवतींवर झालेले हल्ले किंवा त्यांच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तणूक म्हणजे वांशिक हल्ले होते,

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि मुंबईमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील युवक आणि युवतींवर झालेले हल्ले किंवा त्यांच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तणूक म्हणजे वांशिक हल्ले होते, असे सरकार मानत नाही. परंतु २०१४ आणि २०१५ मध्ये मध्य प्रदेशात वांशिक हल्ले झाल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या राज्यात २०१४ मध्ये १९ आणि २०१५ मध्ये १० वांशिक हल्ले झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालणे, त्यांचा तपास करणे, गुन्हा दाखल करणे आणि खटला दाखल करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असते, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांना कारणे दाखवा नोटीसमुंबईत २ मार्च २०१६ रोजी मणिपुरी युवतीवर हल्ला करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात रवी जाधव नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. तिच्यावर हल्ला होत असताना तेथे उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.