शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 6:02 AM

पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. 

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : संसदेत विरोधी पक्षाने सातत्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की, मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करणाऱ्या विरोधकांना रोखत आहे. पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवालही त्यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, हे कसे सरकार आहे ज्यांना सभागृह सांभाळता येत नाही. महागाई, लखीमपूर, एमएसपी, लडाख, पेगॅसस, निलंबित सदस्य यांसारख्या मुद्द्यांवर आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, हिंमत असेल तर चर्चा होऊ द्या. 

दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही सरकारविरुद्ध आवाज उठविला आणि आरोप केला की, भाजप सरकार विरोधकांना भीती दाखवित आहे. अखिलेश यादव म्हणाले की, सरकार फोन टॅप करत आहे, तर दुसरीकडे ईडी, आयकर आणि अन्य एजन्सींचा दुरुपयोग करुन धाडी टाकल्या जात आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही आरोप होता की, मोदी - योगी सरकार बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करत आहेत. 

पेगॅसस मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. अन्य देशात भारताचा डेटा ठेवण्यात आला होता. याची चर्चा होऊ दिली नाही. हे तर लोकशाहीवरील आक्रमण आहे. त्याविरुद्ध आम्ही लढत आहोत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार