शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 8:43 PM

Bharat Jodo Yatra : "आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत, कारण..."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर म्हणजेच आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी हरियाणातील कुरुक्षेत्रातून आरएसएसचे लोक म्हणजे, 21व्या शतकातील कौरव असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, "21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि शाखा चालवतात. त्यांच्यामागे देशातील 2-3 श्रीमंत लोक उभे आहेत."

राहुल गांधी म्हणाले, 'आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत. कारण भगवान शिव हे तपस्वी होते आणि हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. या लोकांनी जय सिया राममधून माता सीतेलाच बाजूला केले. हे लोक भारतीय संस्कृतीविरोधात काम करत आहेत.' एवढेच नाही, तर पांडवांनी कधीही कुणाचे वाईट केले नव्हते. आमच्या भारत जोडो यात्रेत कुणाला धर्म विचारला गेला नाही, असेही राहुल यावेळी म्हणाले.

RSS वर हल्लाबोल -राहुल गांधी यांची भारत जेडो यात्रा सध्या कुरुक्षेत्रात आहे. ते रविवारी म्हणाले होते, "भारत जोडो यात्रा ही बेरोजगारी आणि महागाईबरोबरच समाजात द्वेष आणि भीती पसरवण्याच्या विरोधात आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही हिच्याकडे एक तपस्या म्हणून पाहत आहोत. काँग्रेसचा 'तपस्ये'वर विश्वास आहे तर भाजप पूजेची संघटना आहे. भाजप आणि आरएसएस 'तपस्ये'चा आदर करत नाहीत. तर जे त्यांची पूजा करतात त्यांचाच सन्मान व्हावा अशी त्यांची इच्छा असते, असेही राहुल म्हणाले होते."

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ