शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

...तर पक्षाध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे

By admin | Published: March 07, 2016 10:58 PM

तामिळनाडू, प.बंगाल, पुड्डुचेरीमध्येही अपेक्षेनुसार चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतरच्या पुढील महिन्यात राहुल गांधींची पक्षाध्यक्षपदी हमखास निवड होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली.

नवी दिल्ली : एप्रिल व मे महिन्यात ५ राज्यांमधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे भवितव्य सुमारे १५ कोटी मतदार ठरवणार आहेत. यापैकी सध्या सत्तेवर असलेल्या केरळ व आसाममधे पुन्हा बहुमत मिळवून तामिळनाडू, प.बंगाल, पुड्डुचेरीमध्येही अपेक्षेनुसार चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतरच्या पुढील महिन्यात राहुल गांधींची पक्षाध्यक्षपदी हमखास निवड होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली.राहुल गांधींची जनमानसावर पकड किती प्रमाणात वाढली, याची पाच राज्यांच्या निवडणुकीत कसोटी आहे. केरळ आणि आसाम या काँग्रेसशासित राज्यांत प्रथमच मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत राहुल मैदानात उतरले आहेत. मात्र तिथे काँग्रेसला निवडणूक सोपी नाही. दोन्ही ठिकाणी सत्ता गमावण्याची पाळी काँग्रेसवर आल्यास, कर्नाटक, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातच काँग्रेसची सत्ता शिल्लक राहील. आसाममधे गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १२६ पैकी ७८ जागा मिळाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)