शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:47 IST

Rahul Gandhi BJP Ayodhya: यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचेही व्यक्त केले मत

Rahul Gandhi, BJP Ayodhya: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निकाल लागल्यानंतर, राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राहुल यांना वायनाडचा मतदारसंघ सोडला आणि रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. राहुल गांधींचा हा निर्णय झाल्यावर त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपाला अयोध्येतील पराभवावरून सणसणीत टोला लगावला.

"उत्तर प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा आहे. द्वेषाच्या राजकारणाला सणसणीत उत्तर यूपीच्या जनतेने दिले. अयोध्येत भाजपाचा पराभव हा जनतेने त्यांना दिलेला स्पष्ट संदेश आहे की, भाजपाने जे द्वेषाचे राजकारण चहुबाजूंना पसरवले होते, त्याचा लोकांनी स्वीकार केलेला नाही," अशा शब्दांत राहुल यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.

"उत्तर प्रदेशात आता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात आगामी लढती रंगणार आहेत. मला अपेक्षा आहे की यूपी मध्ये काँग्रेस आगामी निवडणुकामध्ये दमदार यश मिळवेल. मी वायनाडमधून राजीनामा दिला की येथून प्रियंका गांधी निवडणूक लढतील. त्यांना माझा पाठिंबा आहे. वायनाडच्या जनतेला आम्ही जी वचनं दिली, ती वचने आम्ही नक्कीच पूर्ण करू," असेही राहुल गांधी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAyodhyaअयोध्याBJPभाजपा