शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

""राहुल गांधींनी अमेठीच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या""

By admin | Published: June 04, 2017 11:05 AM

तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांनी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान दिलं आहे. राहुल गांधींनी तेलंगणा विधानसभा निवडणुका जिंकण्याआधी

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांनी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी तेलंगणा विधानसभा निवडणुका जिंकण्याआधी स्वतःचं संसदीय क्षेत्र अमेठी येथील विधानसभेच्या 4 जागा जिंकून दाखवाव्या असं म्हणत रामा राव यांनी शनिवारी एकप्रकारे राहुल यांना आव्हानच दिलं.  
 
बालनगर येथील एका कार्यक्रमात रामा राव यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस अपयशी ठरली आहे. जनता राहुल गांधींना विसरली आहे. राहुल गांधींचा हारण्याचा रेकॉर्ड पाहता राजकारणाशी त्यांची विसंगती असल्याचं दिसतं असं ते म्हणाले.  
 
तेलंगणा राज्याची निर्मीती केवळ कुटुंबाच्या फायदयासाठी झालीये का असा सवाल राहुल यांनी 1 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना केला होता. राज्य सरकार चुकीच्या दिशेने काम करत आहे त्यामुळे  तीन वर्षात तेलंगणाच्या जनतेची स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाहीत असंही राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या टीकेला प्रत्युत्र देताना रामा राव यांनी राहुलवर पलटवार केला आहे.