शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:03 IST

आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.

सिंगापूर - आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.सिंगापूरमधील कंपन्यांच्या भारतीय वंशाच्या प्रमुखांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नाही परंतु ‘कोºया पाटी’चा संदर्भ २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले जाण्याशी असावा. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने ‘२-जी’सह अन्य घोटाळ्यांवरून रान उठविले होते.राहुल गांधी म्हणाले की, सन २०१२मध्ये काँग्रेसने वादळ सोसले. सन २०१२ ते २०१४ या काळात सर्व व्यवस्था डळमळीत केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. आता आमची पाटी कोरी झाली आहे व नव्याने संधी मिळाली आहे.देशात शांतता व सलोखा राहावा यात भाजपाला काही स्वारस्य नाही, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस म्हणून आम्ही समाजाकडे जे संतुलन असायला हवे अशी व्यवस्था म्हणून पाहतो. याउलट भाजपाला शांतता व सामाजिक सलोख्याची फिकीर नाही. आमच्यापुढे आव्हाने आहेत. तरीही हे सामाजिक अभिसरण शांततेने, सर्वांना सोबत घेऊन व्हावे, असा प्रयत्न आहे.नेताजींना श्रद्धांजलीराहुल गांधी यांनी सिंगापूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याखेरीज त्यांनी येथील सिंगापूर इंडियन असोसिएशनला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस