शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

केंद्रातील सरकार लवकरच हटवणार, काश्मीरमध्ये राहुल गांधींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 1:24 PM

Jammu & Kashmir Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

जम्मू - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. जम्मू-काश्मीरमधील बनिहाल विधानसभा मतदारसंघातील संगलदान येथे एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे कॉर्पोरेट मित्र चालवत असल्याचा दावा केला.

 काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी केंद्रशासित जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी दिले. “भाजपला आधी विधानसभा निवडणुका हव्या होत्या, भाजपची इच्छा असो की, नसो या प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल होईल, याची आम्ही खात्री करू, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

येथे एका राजाचे राज्य...- येथे एका राजाचे राज्य आहे, ते म्हणजे नायब राज्यपाल. आधी केंद्रशासित प्रदेशाला राज्य बनवले जायचे, आता केंद्र सरकारने राज्याला केंद्रशासित करून टाकले, अशी टीकाही राहुल यांनी केली.- तीन टप्प्यांत निवडणुका होत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 

...म्हणून काँग्रेससोबत भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही काँग्रेससोबत युती केली, असे मत नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. राहुल गांधी हे देशाचा आवाज आहेत. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्याचे मी प्रथमच पाहत आहे,” असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर