शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘लॉकडाऊनमध्ये रेल्वेने केली नफेखोरी’; राहुल गांधींच्या आरोपावर लगेचच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 06:26 IST

रेल्वेमंत्र्यांकडून खंडन : नफेखोरी नव्हे, हे तर अनुदान

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या काळात लोक अनंत अडचणी सोसत असताना सरकारने मात्र नफेखोरी केली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला.‘दररोज एक टष्ट्वीट’ या मोहिमेत हिंदीतून केलेल्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, देशावर साथीच्या रोगाचे सावट आहे व लोक अडचणीत आहेत; पण हे जनताविरोधी सरकार मात्र आपत्तीतही नफेखोरी करून स्वत:चे खिसे भरत आहे.या टष्ट्वीटसोबत गांधी यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमीही जोडली. स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालवून रेल्वेने ४२९ कोटी रुपये कमावले, असे त्या बातमीत म्हटले होते.या विशेष रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या भाड्याचे पैसे भरण्याचे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले होते. त्याचे काय झाले, असे आता लोक विचारत आहेत.लगेच उत्तर...रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या या आरोपाला लगेच टिष्ट्वटरवरूनच उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ज्यांनी देश लुटला असेच लोक अनुदानाला नफा म्हणू शकतात. विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविताना रेल्वेला राज्य सरकारांकडून जेवढे पैसे मिळाले त्याहून जास्त पैसे रेल्वेने स्वत: खर्चकेले.उत्पन्नाहून सहापट खर्चअधिकृत आकडेवारीनुसार या ‘श्रमिक’ गाड्या चालविण्यासाठी रेल्वेने २,१४२ कोटी रुपये खर्च केले व त्यातून रेल्वेला ४२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.‘आरटीआय’ कार्यकर्ते अजय बोस यांच्या अर्जाच्या उत्तरात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २९ जूनपर्यंत रेल्वेने ४,६१५ गाड्या चालवून ४२८ कोटी मिळविले होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRahul Gandhiराहुल गांधी