शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

चेन्नईत पाऊस थांबला, पण लोकांचे हाल सुरुच

By admin | Published: December 04, 2015 12:31 PM

चेन्नईत पाऊस थांबला असला तरी, अजूनही लोकांचे हाल सुरु आहेत.

ऑनलाईन लोकमत 

चेन्नई, दि. ४ - गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत हाहाकार माजवणा-या पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चेन्नईतील अनेक भाग अजूनही पाण्याखाली असून, मदतपथकांना नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे अत्यंत कठीण झाले आहे.

पूराचे पाणी अजूनही ओसरले नसून, पावसाने घेतलेली विश्रांती हाच आमच्यासाठी दिलासा आहे असे येथील रहिवाशांनी सांगितले. अद्यार नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. दक्षिण रेल्वेने चेन्नई बीच स्टेशनवरुन तिरुनवेली, रामेश्वरम आणि हावडासाठी विशेष गाडयांची घोषणा केली आहे. पाणी ओसरलेल्या भागांमध्ये विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला आहे. पण अजूनही अनेक भाग अंधारामध्ये आहेत. मोबाईल फोन सेवाही काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. शहरातील अनेक भागातील एटीएम अजूनही बंद आहेत. 
 
'फुलराणी' सायनाची दोन लाखांची मदत
भारताची 'बॅडमिंटन क्वीन' सायना नेहवालने चेन्नईतील पूरसग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. तिचे वडील हरवीर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. पूरामुळे संपूर्ण तामिळनाडूत हाहाकार उडाला असून हजारो नागिरक बेघर झाले आहेत. कित्येकांनआ अनेक दिवस अन्न-पाणीही मिळालेले नाही. पूर ओसरला असला तरीही जनजीवन विस्कळीतच असल्याने मोठ्या आर्थिक व मानसिक आधाराची गरज असून सायनाने सामाजिक भान जपत  पूरग्रस्तासांठी मदतनिधी दिला आहे.