शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राज ठाकरे यांच्या सुरक्षेविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Published: August 27, 2016 6:07 AM

राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज यांच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे केंद्राने सांगितल्यानंतर न्यायालयाने हा पवित्रा घेतला. ‘ठाकरे यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरविली आहे. यात केंद्राचा संबंध नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंगरा सेहगल यांच्या खंडपीठाने म्हटले. हा या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेला जनहिताचा मुद्दा नाही. त्यामुळे यावर सुनावणी करू शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले. राज ठाकरे घटनात्मक पदावर नाहीत. लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे सरकारने दिलेली ‘वाय श्रेणी’ची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणाची होती याचिकामिथिलेश कुमार पांडे यांनी ही याचिका केली होती. द्वेषमूलक भाषणे करणारे वा ज्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत अशा खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.