शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सॅल्यूट! मजूर आईला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याचा लेक झाला IAS; 'त्या' घटनेने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:14 IST

Hemant Pareek : आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं.

कठोर परिश्रम केले की यश आपसुकच मिळतं. राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं. हेमंत पारीक असं या मुलातं नाव असून त्याच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायचे, पण तिला कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. 

एके दिवशी आईने तिच्या मुलाला तिची वेदना सांगितली. त्यानंतर हेमंतने त्या लोकांना याचा जाब विचारला तेव्हा तुम्ही कलेक्टर आहात का? असं विचारून हेमंतला तिथून हाकलून देण्यात आलं. त्या दिवसाआधी हेमंतने कलेक्टर हा शब्दही ऐकला नव्हता. पदवीनंतर नोकरी करून घराची जबाबदारी घेण्याचा हेमंतचा हेतू होता, पण आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं.

हेमंतचा जन्म राजस्थानमधील हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याने महर्षी दयानंद शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर बारावी केली. हेमंतने जेईटी परीक्षा दिली आणि त्यात तो नापास झाला. पुढच्या वर्षी पुन्हा जेईटीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. पण सुरुवातीचे शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.

आयसीएआर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याला जयपूरमधील जोबनेर येथील नरेंद्र कृषी विद्यापीठात प्रवेश मिळाला. काही यूट्यूब चॅनेल्सच्या लिंक्स पाहून हेमंतला कळलं की आयएएसमधून कलेक्टर बनता येतं, मग त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की एक दिवस कलेक्टर होणार.

पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आयएएसची तयारी करण्यासाठी पैसे नव्हते, वडील म्हणाले की, तू दिल्लीला जा आणि मनापासून अभ्यास कर, आपण घर विकू. त्या दिवसापासून हेमंतने  UPSC-IAS ची तयारी सुरू केली, त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नाव यादीत आलं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, त्याने २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ८८४ रँक मिळवला.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी