शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

दुष्काळात IPL सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने दर्शवली नाराजी

By admin | Published: April 21, 2016 11:51 AM

राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
राजस्थान, दि. २१ - राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस पाठवली आहे. 
 
राज्य सरकार आणि बीसीसीआय यांच्याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पीएचईडी), जलसंपदा विभाग, क्रिडा व युवा विभाग आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवण्यात आली आहे. आयपीएल सामने जयपूरमध्ये खेळवण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने भरवण्यामागचं कारण काय ? अशी विचारणा राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. राजस्थान सरकारला 27 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयात बुधवारी आयपीएल सामने खेळवण्यावरुन जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.