शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 11:54 AM

राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहेआमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनी केले

अलवर - राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनीही अलवरमधील रैणी भागात असेच एक वक्तव्य केले असून, त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे ममता भूपेश यांनी म्हटले आहे. सोमवारी रैणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ममता भूपेश म्हणाल्या की, ''आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी आहे. त्यानंतर समाजासाठी, त्यानंतर सर्व समाजासाठी. सर्वांसाठी. सर्वांसाठी काम करता यावे हीच आमची इच्छा आहे." 

दरम्यान ममता भूपेश यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच ममता भूपेश यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती सन्मानाने राहावी, त्याबरोबरच सर्वांसाठी काम व्हावे, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसPoliticsराजकारण