शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
4
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
5
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
6
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
7
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
8
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
9
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
10
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
11
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
12
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
13
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
14
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
15
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
16
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
17
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
18
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
19
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

राममंदिर महत्त्वाचे; मात्र विकासावर लक्ष

By admin | Published: May 30, 2015 12:08 AM

अयोध्येत राममंदिर उभारणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या तोडग्याचे सरकार स्वागतच करेल, तथापि सरकारने विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या तोडग्याचे सरकार स्वागतच करेल, तथापि सरकारने विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.रालोआ सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी येथे पत्रपरिषद बोलावली होती. सिंग हे रा. स्व. संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्हाला आता प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. राममंदिर हा न्यायालयाच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. आपल्याला न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. दोन समुदाय या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढू शकतात, असे सिंग यांनी म्हटले.राममंदिर आणि कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे) थंडबस्त्यात ठेवण्यात आले काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. गेल्या काही दशकांपासून तोडगा निघू न शकलेल्या या वादावर सध्या हिंदू आणि मुस्लिम समुदायात कोणतीही चर्चा सुरू नाही. मधला मार्गही दृष्टिपथात नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कलम ३७० सारख्या मुद्यावर सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केल्याबद्दल विचारण्यात आले असता राजनाथसिंग यांनी मुद्याला बगल दिली. ‘अभी अभी तो सरकार बनी है’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.