शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

रामविलास पासवान यांचा सरकारी बंगला 32 वर्षानंतर रिकामा, पोलीस बळाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 7:15 AM

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   गेल्या ३२ वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आलेला १२ जनपथस्थित सरकारी बंगल्याला आता छावणीचे स्वरूप आले आले. बंगल्याला पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वेढा दिलेला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून  सरकारने मालमत्ता विभागाचे पथक आणि पोलीस पाठवून हा बंगला बळजबरीने रिकामा करण्यात आला.

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला. तेव्हापासून ते याच बंगल्यात राहत होते. ८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात होता.  नोव्हेंबर २०२० पर्यंत पासवान परिवार या बंगल्यात राहू शकले असते. त्यानंतर मात्र त्यांना बाजारभावानुसार घरभाडे आणि  वीज-पाणी बिलही द्यावे लागले असते. तथापि, ६ जानेवारी २०२१ रोजी मालमत्ता विभागाने रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना ६ महिन्यांच्या आत हा बंगला सोडण्यासाठी नोटीस दिली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना वाटप करण्यात आला. 

चार दिवसांत तीन बंगले केले रिकामे...गेल्या चार दिवसांत  सरकारी तीन बंगले बळजोरीने रिकामे करण्यात आले. रामशंकर कठेरिया आणि पी. सी. सारंगी या दोन माजी मंत्र्यांचेही बंगले पोलीस पथक पाठवून रिकामे करण्यात आले. चिराग पासवान यांनी म्हटले की,  कायमचा या बंगल्यात राहणार नव्हतो. ज्या पद्धतीने बंगल्यातून आमच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस