शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

सध्या प्रत्येक पक्षातच एकाधिकारशाही - आडवाणी

By admin | Published: June 20, 2015 10:39 AM

अहंकारातूनच हुकूमशाही वृत्तीचा जन्म होतो, दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होत असल्याची खंत लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत ट

नवी दिल्ली, दि. २०-  अहंकारातूनच हुकूमशाही वृत्तीचा जन्म होतो, दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होत असून विद्यमान नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे विनम्र असले पाहिजे असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मांडले आहे.  

देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते असे विधान करत लालकृ्ष्ण आडवाणी यांनी भाजपाच्या गटात खळबळ उडवून दिली होती. आता आडवाणी यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा भाजपा व अन्य पक्षातील सद्यस्थितीवर रोखठोख मतं मांडली आहेत. मी नेहमीच एकाधिकारशाहीच्या विरोधात असून दुर्दैवाने प्रत्येक पक्षाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरु आहे असे त्यांनी म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी हे महान नेते आहेत, मात्र वाजपेयी म्हणजे भारत व भारत म्हणजे वाजपेयी असे त्यांनी कधी म्हटले नव्हते. विद्यमान नेत्यांनी वाजपेयी यांच्यासारखे विनम्र असले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये आडवाणी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे कौतुक केले आहे.