शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कर्जमाफी हे योग्य पाऊल : राहुल गांधी

By admin | Published: April 06, 2017 4:27 AM

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असेल, असे म्हणत त्याचे स्वागत करतानाच, हा दिलासा पक्षपाती आहे, अशी टीकाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशपुरता न राहता, देशभरातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी करण्यात यावी, त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नये, अशी मागणी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी योग्य दिशेने उचललेले हे पाऊल आहे. शेतकऱ्याचे कर्ज करण्यात यावे, अशी काँग्रेसची भूमिका आणि मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने हा निर्णय घेतला, याचा आनंद आहे. मात्र याचे राजकारण केले जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये, असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)