शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 20:54 IST

Road Accident in India: सीट बेल्ट न लावल्यामुळे 16,397 आणि हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोकांचा मृत्यू.

Road Accident in India: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये 16,397 लोकांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 8,438 चालक आणि उर्वरित 7,959 प्रवासी होते. 'Road Accidents in India - 2021' नावाच्या या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोक रस्ते अपघातात मरण पावले, त्यापैकी 32,877 चालक आणि 13,716 प्रवासी होते. 2021 मध्ये एकूण 4,12,432 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,53,972 लोकांचा मृत्यू झाला तर 3,84,448 लोक जखमी झाले.

स्वतःच्या सुरक्षेत हलगर्जीपणारिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 93,763 लोक जखमी झाले तर सीट बेल्ट न लावल्यामुळे 39,231 लोक जखमी झाले. हेल्मेट आणि सीट बेल्ट यांसारखी सुरक्षा उपकरणे रस्ते अपघातात प्राणघातक आणि गंभीर इजा टाळतात. म्हणूनच सध्याच्या वाहतुकीच्या नियमांनुसार कारमध्ये सीट बेल्ट आणि दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, तर त्याचे चालान पोलिसांकडून कापले जाते. 

या राज्यात सर्वाधिक अपघातराष्ट्रीय स्तरावर रस्ते अपघात मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. एकूण मृत्यू प्रकरणांपैकी 15.2 टक्के प्रकरणे फक्त उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत. 2020 मध्येही रस्ते अपघातातील मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर होता. रिपोर्टनुसार, 2021 मध्ये उत्तर प्रदेशानंतर तामिळनाडू (9.4 टक्के), महाराष्ट्र (7.3 टक्के) आणि राजस्थान (6.8 टक्के) आहे.

या कारणामुळे अपघातरिपोर्टनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण अपघातांपैकी सुमारे 8.2 टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, लाल दिवा ओलांडणे आणि मोबाईल फोन वापरणे यामुळे झाले आहेत. म्हणूनच, या सर्व चुका टाळा आणि सुरक्षित प्रवास करा असे वारंवार सांगितले जाते. तरीदेखील अनेकजण नियम मोडताना आढळतात.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू