शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सीपीईसीविषयी भारताशी चर्चा करण्याची तयारी, चीनची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:13 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.

बिजींग : पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.सीपीईसीसंदर्भात असलेल्या मतभेदांकडे कानाडोळा करण्यात येऊ नये, असे मत भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबवाले यांनी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, सीपीईसीसंदर्भातील मतभेदांबाबत चीन भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. या मतभेदांचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.सीपीईसी हा आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. चीन व पाकिस्तान दरम्यानचा हा प्रकल्प राबविताना तिसºया देशाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. ही बाजू भारताने लक्षात घेतली पाहिजे. भारतासोबतचे संबंधआणखी दृढ व्हावे, म्हणून चीन प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)भारताला शह देण्याचा प्रयत्न?चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) या प्रकल्पा दरम्यान अनेक पायाभूत सुविधांची बांधकामे केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील गद्वार बंदराचा भाग हा रस्तेवाहतुकीच्या माध्यमातून थेट चीनच्या झिनजियांग प्रांताशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन व पाकिस्तान भारताला शह देऊ पाहात आहे, असाही मतप्रवाह आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन