शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

९९९ रुपयांच्या फोनमुळे होणार दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ, ग्राहकांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 8:33 AM

२जी सेवांचे दर कमी होण्याची शक्यता वाढली

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओने केवळ ९९९ रुपयांचा जिओ फोन बाजारात दाखल केला असून, त्यासाठी मासिक केवळ १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलशिवाय, ग्राहकांना १४ जीबी डेटादेखील मिळेल. याद्वारे २जी फोन वापरणाऱ्या २५ कोटी ग्राहकांना आकर्षित करण्याचा जिओचा प्रयत्न आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. जेपी मॉर्गनने म्हटले की, जिओची ही मोहीम २जीची दरवाढ थांबवण्याची शक्यता आहे. याचा फटका एअरटेलला बसेल. पुढील १८ महिन्यांत दरवाढीची शक्यता संपेल, असे मॉर्गनने म्हटले.

नेमका फटका कुणाला?

२०१८ मधील जिओ फोनपेक्षा सध्या सादर करण्यात आलेला जिओ भारत फोन बाजारात उलथापालथ करण्यासाठी पुरेसा आहे. फोन उत्तम कामगिरी करत असल्यास १० कोटींपेक्षा अधिक जण जिओ फोन घेतील. व्होडाफोन आयडिया व एअरटेलकडे २जीचे अनुक्रमे १०.३ कोटी व ११.१ कोटी ग्राहक आहेत. जर यातील ४०% ग्राहकांनी जरी जिओ भारत फोन घेतला तर दोन्ही कंपन्यांच्या मोबाइल कमाईवर मोठा परिणाम होईल.

टॅग्स :MobileमोबाइलRelianceरिलायन्स