शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

साध्वी निरंजन ज्योती यांचे ‘मौनासन’

By admin | Published: December 06, 2014 11:50 PM

दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर माध्यमांशी बोलण्यास साध्वी निरंजन ज्योती यांनी नकार दिला आहे.

कानपूर : दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर माध्यमांशी बोलण्यास साध्वी निरंजन ज्योती यांनी नकार दिला आहे. शनिवारी येथे माध्यम प्रतिनिधींनी अनेकवेळा प्रश्न विचारूनही यावर त्या मौन बाळगून राहिल्या.
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती शनिवारी आपल्या फत्तेहपूर मतदारसंघात जाण्यासाठी कानपूरला आल्या होत्या. यावेळी नौबस्ताचे खाडेपूर गाव गाठत त्या छत्तीसगडच्या सुकुमा येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट बी.एस. वर्मा यांच्या घरी पोहोचल्या. या हल्ल्यात सीआरपीएफचे 14 जवान शहीद झाले होते.
साध्वी निरंजन ज्योती यांनी शहीद वर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पत्रकारांनी वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. अनेक वेळा प्रश्न विचारल्यानंतर त्या थेट गाडीत जाऊन बसल्या. दरम्यान, साध्वींच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने गेल्या आठवडय़ात संसदेचे कामकाज सुरळीतपणो पार पडू शकले नाही. संसदेतील नऊ विरोधी पक्षांनी निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)