शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Video : बोर्डाच्या निकालाविरोधातील आंदोलनात स्टेजवर काँग्रेस नेत्यांमध्येच हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 15:47 IST

तेलंगाना बोर्डाचे निकाल 18 एप्रिलला लागले होते. यानंतर बोर्डावरच अफरातफर केल्याचे आरोप झाले.

हैदराबाद : तेलंगाना बारावी बोर्डाच्या च्या निकालांवरून राज्य सरकारविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच झटापट झाली. कोणत्यातरी मुद्द्यावरून झालेल्या मतभेदांचा पर्यावसान काँग्रसचे वरिष्ठ नेते हनुमंथा राव आणि नागेश मुदिराज यांच्यातील हाणामारीमध्ये झाले. 

तेलंगाना बोर्डाचे निकाल 18 एप्रिलला लागले होते. यानंतर बोर्डावरच अफरातफर केल्याचे आरोप झाले. यामुळे पालकांनीही मोठ्या प्रमाणावर नाराजी जाहीर केली होती. निकालापासूनच राज्य सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरत आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. तसेच टीबीआयआय बोर्डाविरोधात निकालांमध्ये अफरातफर केल्याचा आरोप लावला आहे. या काळात राज्य सरकारने नापास झालेल्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यंदाच्या परिक्षेला 9.74 लाख विद्यार्थी बसले होते. यापेकी 3.28 लाख विद्यार्थी नापास झाले आहेत. पहिल्या वर्षी 59.5 आणि दुसऱ्या वर्षात 65 टक्के विद्यार्थी पास झाले होते.

 

निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी निराश होऊन आत्महत्या केली होती. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एका आठवड्यात 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. ही संख्या गेल्या काही वर्षांतील जास्त आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये शिक्षण विभागाचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसTelanganaतेलंगणा