शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत लसीने हजारो लोकांना वाचवले; रुग्णालयात दाखल व्हायची वेळ ८० % कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:04 IST

नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना लसीकरणामुळे देशात हजारो लोकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, असे कोरोना लढाईत सरकारचे सल्लागार आणि निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले. लस घेतलेले आरोग्य कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ७५ ते ८० टक्के कमी होते, असे ते म्हणाले.

कोरोना रुग्ण आणि अति दक्षता विभागासारख्या जोखमीच्या वातावरणात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेच्या हवाल्याने पॉल म्हणाले की, लस घेतल्यानंतरही संक्रमित होणाऱ्यांमध्ये फक्त आठ टक्क्यांनाच ऑक्सिजनची गरज पडली, तर अतिदक्षता विभागात फक्त सहा टक्क्यांनाच जायची वेळ आली. पॉल म्हणाले की, आकडेवारी हे सांगते की, लसीमुळे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत, म्हणून लस घेणे खूप गरजेचे आहे.

नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे. ५३१ जिल्ह्यांत संक्रमणाचा दर खाली येत आहे म्हणून निष्काळजी होऊन चालणार नाही, असे पॉल म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस