शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

By admin | Published: November 14, 2016 2:52 PM

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १४ - नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. भिमबेर सेक्टरमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक ठार झाले असे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनाकारण गोळीबार करणा-या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने मोठया प्रमाणावर तोपाचा वापर केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरले.
 
 
सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय सैन्य जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 
तसेच बदनामी टाळण्यासाठी या बातम्या दाबून ठेवल्या पण यावेळी पाकिस्तानने प्रथमच आपले सात सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. मागच्या काही आठवडयात भारताच्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मिरमधील २५ नागरीक ठार झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.